वाशिम - मागील तीन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील उमरा शमशोधीन येथील शंभर एकरहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला, फळबाग आणि आंब्याचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतीचे शासनाकडून लवकरात लवकर सर्व्हेक्षण करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Published 13-Apr-2018 20:20 IST